08/08/2020
कुडाळ बाजारात पन्नास टक्के व्यवसायिक हे मारवाडी, गुजराती आणि राजस्थानी आहेत.
यांनी कच्च्या माल आणायला यांच्याच लोकाची साखळी उभारली आहे. कामगार वर्ग पण गुजरात आणि राजस्थान मधिल आहे. परिस्थिती भयानक आहे.
अजून पाच दहा वर्षांत आपले कोकणी
बांधव व्यवसायात दिसतील कि नाही शंका आहे ...
आणि आम्ही बोलावतोय
"येवा कोकण आपलोच आसा"
आता वेळ आलिय हे पुसुन टाका.
#माझीमायभूमीमराठी आणि #मराठीस्वप्न या फेसबुक पेजच्या संयुक्त विद्यमानाने
#कोकण_वाचवा_महाराष्ट्र_वाचवा अशी ट्विटर आणि फेसबुक मोहीम रविवार दिनांक १६/०८/२०२० रोजी घेण्यात येणार आहे.
©माझी मायभूमी मराठी
【टीप:- परप्रांतीय लोकांना जमिनी विकू नका नाहीतर मुंबई सारखी अवस्था कोकणात सुद्धा निर्माण होईल सावध रहा. 】